1) दीक्षा घेऊन बौद्ध विहारामध्यों राहणाऱ्या पुरुषांना _______ म्हणत असत.

A) भिक्खु

B) भिक् खुणी

C) ऋषी

उत्तर:- भिक्खु

2) ‘स्पेशल मैरेज अॅक्ट _______ या वर्षी पारित करण्यात आला

A) 1950

B) 1952

C) 1954

उत्तर: 1954

3) …….. समुदायामध्ये दुय्यम प्रकारचे नातेसंबंध महत्त्वाचे असतात.

A) शहरी

B) ग्रामीण

उत्तर :- शहरी

4) 55% पेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या भारताच्या ……… भागात आढळते.

A) पश्चिम

B) मध्य

C) दक्षिण

उत्तर:- 55% पेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या भारताच्या मध्य भागात आढळते.

5) लिंग भाव हा _______ असतो.

A) अंगभूत

B) जनुकीय

C) आत्मसात केलेला

उत्तर: अंगभूत

6) सामाजिक विषमतुळे _______ वाढीस लागते.

A) शकता

B) फुटीरता

C) एकजिनसीपण

उत्तर :- फुटीरता

7) कामांच्या पद्धती सुरळीत बनवण्यासाठी संगणकीय प्रणालीचा उपयोग करण्यास ………. म्हणतात

A) औद्योगिकीकरणा

B) जपातिकीकरण

C) अंकीकृत रूपांतर

उत्तर:- अंकीकृत रूपांतर

8) शहरी जीवनशैलीचे ……… हे वैशिष्ट्य आहे.

A) शकरूपता एकजीव

B) व्यक्तिनिरपेक्षता

C) व्यक्तिस्वातंत्र्य

उत्तर:- व्यक्तिस्वातंत्र्य

५) चिपको आंदोलनाचे उद्दिष्ट म्हणजे ……..

A) महिला सबलीकरण

B) कामगार हक्क

C) पर्यावरण वाचवणे

उत्तर:- पर्यावरण वाचवणे

10) भारतीय लोकदलाची स्थापना ……… या वर्षी झाली.

A) 1954

B) 1964

C) 1974

उत्तर:- 1974

11) घरगुती हिंसेचा कायदा …….. साली पारित करण्यात आला.

A) 1995

B) 2005

C) 2011

उत्तर:- 2005

12) शेतक-यांच्या आत्महत्यांच्या कारणांमध्ये ……… हे एक आहे.

उत्तर:- कर्जबाजारीपणा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © 2022 iaseasyway.com